Thursday, September 24, 2009
आख़िर क्यो ?
''जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम
वो फिर नही आते ,वो फिर नही आते।''
फ़िर क्यो लोग ये भूल जाते है?क्यो हमेशा आज में कल की बाते करते है ?
मैंने ये किया। था। मैंने वो किया था । मेरी क्या शान थी। कितना खुशकिस्मत था । मैं कितना बदकिस्मत था। मैं कैसे बदनाम था। मैं कैसे गुमनाम था। मेरे साथ ऐसा हुआ था। मेरे साथ वैसा हुआ था।
क्यो इस 'था-थी' के आस-पास ही हम घूमते रहते मेरी?क्यो हम आज का पल बीते हुए कल के बारे में सोचकर बोलकर बिताते है । क्यो आज पर कल का साया सा होता है ?
आनेवाला पल अगर जानेवाला है तो क्यो हम ख़ुद को उस पल में बाँधकर रखते है?
आख़िर क्यो?
Monday, September 21, 2009
दोष कुणाचा?
मामू.आमच्या सोसायटीचा भाजीवाला.४०-४५ वयाचा मुसलमान गृहस्थ.तो थेट मुख्य भाजी मार्केट मधून भाजी आणायचा ,त्यामुळ तो त्याची भाजी इतरांपेक्षा स्वस्तात विकू शकायाचा .त्याला तस करण परवडतही .स्वस्तात भाजी देणारा म्हणुन सोसायटीतल्या बायकांशी त्याच खास नात निर्माण झाल .दररोज बायका त्याची वाट बघत बसायच्या .मामून प्रत्येक बाईशी बहिणीच, वहिनीच,मावशीच नात तयार केल होत.नात...माणुसकीच.
एके संध्याकाली मामू नेहमीप्रमाण भाजी विकत होता.अचानक कुठून तरी तीन bikes वरून 'शिवाजी महाराज की जय' म्हणत काही तरुण आले आणि मामुची सगळी भाजी विस्कटून टाकली.
ही घटना मिरज दंगली नंतर पाच दिवसांनंतरची ,कोल्हापुरात घडलेली।
*****
स्नेहल .इंचलकरंजी त राहणारी .न चुकता collegeला येणारी .खुप अभ्यासू .चौकस .काल भेटली .उदास दिसली ,म्हणुन सहज विचारल ,तर म्हणाली ,''ह्या दंगलीनमुळ दहा दिवस संचार बंदी. college बंद .बाहेर फिरण बंद .अभ्यास बंद .इतर चर्चा बंद .मित्र -मैत्रिनिशी बोलन बंद. जणू जगणच बंद.दंगल झाली मिरजेत,मग त्याचा त्रास मला, माझ्यासारख्या सामान्यना का ? आमचा काय दोष ?''
खरच दोष कुणाचा ?
Thursday, September 10, 2009
मिरज दंगल
एक प्रार्थना,एक प्रश्न जो आपण आज विसरत चाललोय :
ईश्वर अल्ला तेरे जहाँ में ,
नफरत क्यों है,जंग है क्यों,
तेरा दिल तो इतना बड़ा है,
इंसान का दिल तंग है क्यों.
Subscribe to:
Posts (Atom)